Mumbaiमधील रस्त्यांचे सर्वाधिकार बीएमसीला द्या, तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू: Iqbal Singh Chahal

मुंबईतील वेगवेगळ्या रस्त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए अशा विविध विभागांकडे आहेत. त्याऐजी रस्त्यांचे सर्वाधिकार बीएमसीला द्या, तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू, अशी ग्वाही  मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी उच्च न्यायालयात दिली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola