Mumbai corona Zero Death : अशीच वाटचाल पुढेही सुरु ठेवायची आहे : Aaditya Thackeray

कोरोना विरुद्धच्या लढात मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी... मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. उल्लेखनीय बाब अशी की मुंबईत २६ मार्च २०२० नंतर म्हणजेच गेल्या १८ महिन्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. दरम्यान, रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. विशेष म्हणजे १० ते १६ ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हीटी दर केवळ ०.०६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दर १ हजार २१४ दिवसांवर पोहोचलाय.  मुंबईच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील एक देखील एक मोठं यश मानलं जात आहे. 

यासंदर्भात पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी काय ट्विट केलं बघुयात

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola