Sandeep Deshpande Full Pc : जेव्हा निवडणुका होतील तेव्हा पाहू 'किसमे कितना है दम'

Continues below advertisement

गेले तीन चार महिने जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे के मुळ मुद्यांना बगल दिली जात आहे.लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व महापुरूषांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतके मोठे योगदान आहे. की त्याचे विश्लेषण करण्याची तरी तुमची लायकी तरी आहे का? हे आधी तपासा. लोकांचे प्रश्न काय आहेत. नोकरी राहील की नाही. आईचे उपचार होतील का? त्याचे बील भरतां येईल का? या मुद्यावर कोणाला बोलायचेच नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram