MNS Diwali Row : 'तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे सांगा?' - Ashish Shelar यांचा राज ठाकरे, Uddhav ठाकरे यांना सवाल

Continues below advertisement
मनसेच्या (MNS) दीपोत्सवावर भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. शेलार यांनी थेट विचारलं, 'तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे सांगा?' असा सवाल उपस्थित केला. शिवाजी पार्क (Shivaji Park) संदर्भातील घोषणांनंतर विधानसभेचं काय झालं, असा टोला देखील त्यांनी लगावला. 'रा धा खडा समाज' या पुस्तकाचा आणि 'मुक्त मुंबई' या संकल्पनेचा उल्लेख करत शेलार यांनी मनसेच्या दीपोत्सवामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या टीकेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. भाजप आणि मनसे-शिवसेना यांच्यातील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola