झाडांची कत्तल, वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरणातले बदल याबाबत मंत्री आदित्य ठाकरेंचं भाषण
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणात होणारे बदल, वृक्षारोपण, रस्ते रुंदीकरण किंवा विकासकामांसाठी झाडांची करण्यात येणारी कत्तल इत्यादी विषयांवर भाषण केलं.