Manipur Violence : मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेले 22 विद्यार्थी मुंबईत

Continues below advertisement

 मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या २२ विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारनं खास प्रयत्न करून विशेष विमानानं मुंबईत आणलं आहे. या मुलांच्या स्वागतासाठी त्यांच्या पालकांसह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते विमानतळावर आले होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram