Maharashtra Bandh | कल्याणमध्ये रिक्षा संघटनांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही
कल्याणमध्ये रिक्षासेवा सुरळी सुरु आहे. वंचित बहजन आघाडीच्या बंदला कल्याणमधील रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे सकाळपासून रिक्षा वाहतूक सुरळीत आहे. त्याचा कल्याणमधील बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी