Kalyan Traffic : खासगी बसेसना संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत कल्याणमध्ये 'नो एण्ट्री' ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2021 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याण शहरातील वाहतुकीवरचा पडणारा प्रचंड ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत खासगी बसेसना शहरात 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून ठाणे, भिवंडी, नवी मुंबई येथून येणाऱ्या बसेसना शहराच्या वेशीवरच रोखण्यात आले.