Janata Curfew | जनात कर्फ्यू | अत्यावश्यक सेवा कर्माचाऱ्यांचे मुंबईतील नागरिकांकडून आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं होतं. यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सायंकाळी पाच वाजता टाळ्या, थाळीनाद, घंटानाद करण्याची विनंती केली होती. याला देशभरात उदंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola