Mumbai : उद्या राज्यभरातील २८ हजार ग्रामपंचायची बंद ठेवण्याचा निर्णय,प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या राज्यभरातील २८ हजार ग्रामपंचायची बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेनं घेतलाय. वीज बिल, पाणी पुरवठा योजना असे अनेक प्रश्न वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रलंबित आहेत, त्यामुळे एक दिवसाचा संप करण्याची घोषणा सरपंच परिषदेनं केलीय. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरातल्या ग्रामपंचायत सदस्यांबरोबर मोर्चा काढण्याचा इशारा परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिलाय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Gram Panchayat Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र ग्रामपंचायत बंद ताज्या बातम्या Datta Kakade ताज्या बातम्या Abp Maza Live Close महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv बंद