Governor Bhagat Singh Koshyari Contoversy: भाजप वगळता सर्व पक्षांतून राज्यपालांवर हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
30 Jul 2022 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानी आणि गुजराती मुंबईतून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य करणारे राज्यपाल टीकेचे धनी ठरताहेत.. भाजप वगळता सर्व पक्षांनी राज्यपालांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय..शिंदे गट केंद्राकडे तक्रार करणार आहेत तर सुप्रिया सुळे लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार आहेत. दुसरीकडे राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. दुसरीकडे राज्यपालांनी नको तिथे नाक खुपसू नये अशा शब्दात मनसेंनी राज्यपालांवर आसूड ओढलाय.. त्यामुळं राज्यपाल आता माफी मागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.