Railway Services | भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे धावणार नाही | ABP Majha

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे धावणार नाही. 1853 साली देशात पहिली रेल्वे धावली होती. त्यानंतर देशात रेल्वे सेवा अखंडीत सुरू होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये. म्हणून देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola