अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तत्कालीन सरकारने दाबल्याचा कुटुंबीयांना संशय : अनिल देशमुख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2021 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्णब गोस्वामी यांना वाचवण्यासाठी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तत्कालीन सरकारने दाबल्याचा संशय कुटुंबीयांना आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तसंच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपासही मुंबई पोलीस करणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.