Mumbai Night Curfew | मुंबईतील नाईट कर्फ्यू हटवण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय

मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत नाईट कर्फ्यु हटवला तर पुन्हा धोका वाढू शकेल का यावर चर्चा झाली. हॉटेल्स, रेस्टॉरंटस् नियमावली पाळत नसतील तर करायच्या कारवाईबाबत चर्चा करण्यात आली आहे. आज केवळ आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना तो उद्या कळवला जाईल. त्यावर निर्णय घेतला जाईल .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola