BMC | मुंबई महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी काढलेल्या निविदा रद्द करुन पुन्हा काढा : भाजप

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिकेने 21 हजार कोटी चे रस्ते गेल्या 24 वर्षात बनविले असेल तर या बाबत श्वेत पत्रिका काढण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र, मुंबई मधील रस्त्यांवर एवढे पैसे खर्च झाले असले तरी मुंबई मधील बहुतांशी रस्ते हे खड्डयांनी भरलेले असल्याचे निदर्शनास येत आहेत. मुंबई मधील लोकमान्य टिळक टर्मिनसला जोडणाऱ्या रस्ताची दरवर्षी पावसाने खड्ड्याची चाळणी होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram