BJP for BMC Elections : मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी BJPचा नवा फॉर्म्युला, जनता दरबार भरणार

मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या भाजपनं आता मुंबईत आणखी एक अभियान राबवण्याची घोषणा केलीय. भाजपनं मंत्री तुमच्या दारी अभियानाची घोषणा केलीय. या अभियानामध्ये मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईतील सर्व वॉर्डात जनता दरबार घेणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जनतेशी थेट जुळवून घेण्याचा भाजपचा फॉर्म्युला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola