Bhaskar Jadhav Vs Devendra Fadanvis | भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन घमासान,जाधवांचा संताप, मुख्यमंत्री काय म्हणाले?
Bhaskar Jadhav Vs Devendra Fadanvis | भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन घमासान,जाधवांचा संताप, मुख्यमंत्री काय म्हणाले?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून काही मला खुलासा अपेक्षित आहे, त्यांचं मत देखील मला जाणून घ्यायच आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला अभिजात भाष. दर्जा मिळाला, कालच्या राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्र राज्याची संस्कृती, परंपरा ही आपल्या सर्वांना माहिती, आपण देखील आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत. म्हणून खूप अभिमानाने बोलत असतो आणि अभिमान असलाच पाहिजे. हा महाराष्ट्र 106 जणांच्या, सहा उतात्म्यांच्या हौतात्म्यातून आपल्याला मिळालेला महाराष्ट्र आहे. माझा मुद्दा असा आहे की दोनच दिवसापूर्वी. कालच या महाराष्ट्रामध्ये एक सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी घाटकोपरच्या एका सभेमध्ये सभागृहामध्ये निवेदन करताना त्यांनी असं सांगितलं या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाना प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाही. त्यांनी असही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागाची. आणि म्हणून ही मराठी भाषा सर्वांनाच आली पाहिजे, सर्वांनी बोलली पाहिजे, याची आवश्यकता नाही. त्यांनी असही सांगितलं, या घाटकोपर मध्ये मी ज्या ठिकाणी संबोधित करतोय, त्या घाटकोपर एरियामध्ये गुजराती समाज जास्त आहे, त्यामुळे ही भाषा मराठी असण्याची आवश्यकता नाही, गुजराती असली पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात च्या संदर्भात भैयाजींच काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापी मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच. दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे. घ्या लक्षविधी घ्या, पाच लक्षविधी क्रमांक महोदय, मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आणि हेच आमच पण म्हणण आहे. आता आपण पुढे गेलो आहोत, परत ते सगळेच चालू करणार.