Water Bell | नळाला पाणी आल्यावर आलार्म वाजणार, भांडुपमधील दोघा विद्यार्थ्यांचा प्रयोग | ABP Majha

 भांडुपच्या श्री सरस्वती विद्या मंदिरातील दोघा विद्यार्थ्यांनी अनोखा प्रकल्प बनवलाय. 6 आणि 7 वी च्या दोघा विद्यार्थ्यांनी पाणी भरण्याची आठवण करुन देणारा अलार्म बनवलाय. हे उपकरण दीडशे रुपयांमध्ये तयार केलं असून प्रत्येक घरी हे उपयोगी पडणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola