Ashish Shelar : Uddhav Thackeay ते Sharad Pawar, आशिष शेलारांचा हल्लाबोल
लोकशाहीत टीकेचे एक स्थान असते आणि महत्व असते
आज विरोधीपक्षाने राज्याच्या राजकारणात टीकेचे महत्व कमी करण्याची भूमिका घेतली आहे
या सरकारच्या जन्मापासून टीका अवाजवी पद्धतीने होते
हे सरकार कसे बनले यावर आलोचना, मंत्री मंडळ बनत नव्हतं तेव्हा आलोचना आणि आता बनलं तेव्हा आलोचना
राज्यातील जनता डोळे बंद करून नाही
जे टीका करत आहेत त्यांनी स्वतःच्या गिरेबानमध्ये बघायला हवं
स्वतःच्या पक्षातील नेते जेलमध्ये आहेत