Anvay Naik Family Allegations | अन्वय नाईक कुटुंबीयांचे अर्णब गोस्वामी यांच्यावरील आरोप नेमके काय?

Continues below advertisement
"अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह नावं लिहिली आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आणि आजीने आत्महत्या केली. आजच्या दिवसासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांनी यापुढे निपक्ष तपास करावा. आम्हाला राजकारण करायचं नाही, फक्त न्याय हवा आहे," अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी दिली. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram