Ajit Pawar : मविआ' सरकार असतं तर निवडणुका लागल्या असत्या,निवडणूका लांबल्याने शिंदे सरकारवर टीका

Continues below advertisement

बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केलीय.. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्याने त्यांनी सरकारला लक्ष्य केलंय.. मविआ सरकार असतं तर निवडणुका लागल्या असतं असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांवरुनही अजित पवारांनी हल्लाबोल केलाय... या घोषणा देणाऱ्यांमागचा सूत्रधार शोधा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलीय.. तसंच फोटोवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही अजित पवारांनी टीका केलीय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram