Air India employees | एअर इंडिया कर्मचाऱ्यांना 5 वर्षांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवणार

एअर इंडिया त्यांच्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे. लॉकडाऊनमुळे सध्या कंपनी तोट्यात असल्याने निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola