मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.