Maharashtra Rain : राज्यात अनेक भागात पाऊस, सोयाबीन आणि कपाशी पिकाचं नुकसान
abp majha web team
Updated at:
07 Oct 2022 12:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय.. वाशिमच्या मानोरा तालुक्य़ातील चौसाळा गावात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे बंधारा फुटला.. या बंधाऱ्यातील पाणी शेतात शिरल्याने मोठं नुकसान झालंय.. तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हळव्या भात पिकाचं नुकसान झालंय.. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चितेंचं वातावरण आहे.. दुसरीकडे यवतमाळमध्येही काल मुसळधार पाऊस झाल त्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकाचं नुकसान झालंय.