Supriya Sule : यशवंतरावांनी मंत्रिपद स्वीकारल्याने 1962 साली चीनविरुद्धचं युद्ध भारताने जिकंलं होतं
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१९६२ साली चीनविरुद्धचं युद्ध आपण जिंकलो होतो असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय...
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज समारोप झाला... या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या..
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री नेहमीच धावला आहे.. १९६२ साली चीनविरुद्धच्या युद्धावेळीही यशवंतराव चव्हाणांनी केंद्रात संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर चीनविरुद्धचं युद्ध आपण जिंकलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात...