Maharashtra Temperature: 11 मेपासून महाराष्ट्रातलं तापमान वाढणार? ABP Majha

गेल्या २० वर्षात तापमानाचा दर तिप्पट वाढल्याची नोंद नासानं केलीए.... . पृथ्वी वेगानं गरम होत असल्याची नोंद नासाच्या संशोधनात समोर आलाय... पृथ्वीच्या क्षेत्रात उष्णतेचा समतोल राखला जात नसल्याचं संशोधन नासानं केलंय.... त्यामुळे बर्फ वितळून समुद्र पातळी वाढलीए,,,

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola