Raj Thackeray : बाहेरचे लोक जमिनी विकत घेतात तेव्हा संशय का येत नाही? कोकणवासीयांना सवाल

Continues below advertisement

बाहेरची माणसं येतात आणि कोकणातल्या जमिनी घेतात, तेव्हा तुम्हाला संशय का येत नाही?, आणि एखादा प्रोजेक्ट कोकणात येतो, तेव्हा तुम्हाला कळतं की, जमिनी का खरेदी केल्या गेल्या, असं म्हणत राज ठाकरे यांनी कोकणवासीयांना जागरूक राहण्याचा सल्ला दिलाय... पाहा काय म्हणालेत राज ठाकरे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram