Web Exclusive | औरंगाबादचा तरुण शेतकरी सुनिल थोरात भारत प्रवासावर
Continues below advertisement
सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत औरंगाबादचा एक तरुण शेतकरी निघाला आहे भारत भ्रमनावर. ४ हजार ८५० किलोमीटरचे अंतर पार केले असून अजून त्याला ६ हजार १५० किमी चा पल्ला गाठायचा आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणांचे विद्रुपीकरण थांबावे एवढेच त्याचे हेतू घेऊन सुनील देशातील १५ राज्यात ८० शहरांना सायकल प्रवास करतोय
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement