Web Exclusive : मेळघाटात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, बळीराजावर केवळ आता रडण्याची वेळ ABP Majha
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
25 Jul 2021 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती येथील मेळघाटमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळत आहे, ज्याचा परिणाम थेट पिकांवर झाला आहे. सततच्या पावसामुळे मेळघाटातील पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. मेळघाटमधील शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत, पाहा माझाच्या वेब एक्सक्लुझिव्ह मधून