Weather Update : महाराष्ट्राचा 'ताप' वाढला, महाराष्ट्रात उष्णतेची लाट काळजी घ्या

Continues below advertisement

राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवस तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. हवामान विभागनं ही माहिती दिलीय. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आलाय. काही जिल्ह्यातील तापमान सरासरीच्या ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram