अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला हवं होतं; फडणवीसांनी चूक कबुल केल्याचा विक्रम गोखलेंचा दावा
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावरुन युती फिसकटली आणि वर्षभरापूर्वी महाविकास आघाडी अस्तित्वात आली... पण आता अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला हवं होतं... आणि ती चूक झाली असं फडणवीस म्हटले... असा दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी केली... आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली .