Unseasonal Rain Loss : राज्यातील 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट, परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका

Continues below advertisement

परतीच्या पाऊसामुळे वाशिम जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातलाय. कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाच्या गंज्या पाण्यात तरंगू लागल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत काल रात्रीपासून अतिवृष्टी सह ढगफुटी सदृश पाऊस झाला. यात पावसातून शेतकऱ्याने वाचवलेलं सोयाबीन पुन्हा पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram