Uddhav Thackeray On DCM : फडणवीसांची कुटनीती जनतेच्या खलबत्त्यात कुटून टाकायची-ठाकरे

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांनी काल उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला.. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मेळाव्यात केलं होतं.. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय.. फडणवीसांची कुटनीती जनतेच्या खलबत्त्यात कुटून टाकायची असं म्हणत ठाकरेंनी पलटवार केलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram