Gulabrao Patil on Uddhav Thackeray : ठाकरेंनी गद्दारी केली आणि राऊतांनी पक्षाची वाट लावली

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंनींच गद्दारी केली. गद्दार करायची असती तर नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या वेळीच केली असती. गुुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका. संजय राऊत म्हणजे एक हजार आठ महामंडलेश्वर, राऊतांनी पक्षाची वाट लावली. गुलाबरावांची राऊतांवरही टीका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram