तीन कृषी कायदे अखेर मागे, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची एबीपी माझाला EXCLUSIVE मुलाखत
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने तीन नवी कृषी कायदे पारित केले होते. त्या विरोधात गेल्या वर्षभरातपासून देशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरु केलं. त्यांच्यापुढं अखेर केंद्र सरकारने झुकती भूमिका घेत तीनही कायदे मागे घेतले.
Tags :
Farm Laws MODI Farm Laws News Farm Laws Repealed Farm Laws Taken Back Modi Takes Back Farm Laws Modi Farm Laws Three Farm Laws Farm Laws India