Temples Maharashtra : भाविकांसाठी मोठी खूशखबर, E Pass बंद आता देवाचं थेट दर्शन घेता येणार

करवीर निवासिनी अंबाबाईच्या आणि जोतिबाच्या दर्शनासाठी आता ईपासची गरज लागणार नाही, देवस्थान समितीने ई पास ची सक्ती रद्द केली, चारही दरवाजातून  आजपासून मंदिरात प्रवेश घेता येणार आहे... भाविकांच्या मागणीचा आदर करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय घेण्यात आलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola