World Champions: 'टीम इंडियाला 51 कोटींचे बक्षीस', BCCI कडून ऐतिहासिक विश्वविजयानंतर घोषणा

Continues below advertisement
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे, तर दुसरीकडे पुण्यात (Pune) बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 'या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी' खासदार डॉक्टर अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वनविभागाच्या नियमांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने (BCCI) संघासाठी ५१ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तसेच, रोहित आर्य (Rohit Arya) प्रकरणात त्याने मुलांच्या पालकांकडून ओलिस ठेवण्याचे नाट्य करून घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola