Water Irrigation Work | राज्य सरकारकडून पाच जिल्ह्यात जलयुक्त शिवार कामांना ब्रेक! | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्य सरकारने पाच जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामं थांबवलीत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवारच्या कामांना निधी न देण्याचे विभागीय आयुक्तांनी पत्र दिलंय. कोणत्याही अधिकाऱ्याने जलयुक्तच्या कामाला पैसे दिले तर तो आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेत.