कोरोना व्हायरसच्या सध्याच्या संकटाना परराज्यातील नागरिकांसाठी विशेष ट्रेन सोडणं अशक्य आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. परराज्यातील कामागारांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती.