Special Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?
जयदीप मेढे
Updated at:
20 Sep 2024 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?
महाराष्ट्रासह देशभरातून कोट्वधी भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जात असतात... मात्र, तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप झाला... आणि तो केलाय खुद्द आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी... त्यामुळे मोठी खळबळ माजली... यावरून आतास हुंदुत्ववादी संघटनांचा संताप झालाय, तर राजकीय आरोपांचे वादळ वाहू लागलेय... पाहूयात...