Special Report | नशिबाची साथ नाही, पण जिद्द अफाट! दिव्यांग शेतकरी श्रीराम बोचरेंची कथा | ABP Majha

सततचा दुष्काळ, अवकाळी आणि नापिकीमुळं महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतंय... पण अशात हिंगोलीतील एक शेतकरी अशा आत्महत्येचा विचार डोक्यात आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी उर्जा देणारा ठरतोय... पाहूया या शेतकऱ्याची कथा आणि व्यथा सांगणारा हा रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola