Special Report Manoj Jarange : नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप ABP Majha
Continues below advertisement
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंचं उपोषण... तब्बल १७ दिवस महाराष्ट्रभर याच गोष्टींची चर्चा होती... सरकारने अटोकाट प्रयत्न केल्यानंतर, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं... आणि त्याचवेळी सरकारला ४० दिवसांची मुदतही दिली... आता सरकार पातळीवर मराठा आरक्षणासाठी लगबग सुरू झालीय... खरंतर, सरकारची आता खरी परीक्षा सुरू झालीय... मात्र त्याआधीच सरकारला तोंडी परीक्षेलाही सामोरं जावं लागतंय... कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर नवा आरोप केलाय... जो सरकारवरच नाही तर जरांगे यांच्या आंदोलनावरही प्रश्नचिन्ह उभं करतोय..
Continues below advertisement