Special Report : भाजप नेत्यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला : ABP Majha
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपनं धडक मोर्चा काढला... आणि या मोर्चातून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला... नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पाहुयात आजचा दिवस भाजपच्या मोर्चानं कसा रंगला?