Special Report : औरंगाबादकरांचा घसा कोरडा, शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं, स्पेशल रिपोर्ट

जायकवाडी धरणात मुबलक पाणी तरीही औरंगाबाद शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं..त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे . शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी योजनांचं भूमिपूजन होतं पण त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादकरांचा घसा कोरडा आहे. पाहुयात हा रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola