कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना दरमहा 5000₹ द्यावे,सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळं कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानं राज्यातील 20 हजार महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाल्याचं एका अभ्यासातुन समोर आलंय. 124 तालुक्यात याबाबक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामुळे राज्य सरकारनं या विधवा महिलांना भरघोस मदत द्यावी. अशी मागणी एकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी यांनी केलीय.