Mumbai : या कारणांसाठी शिवसैनिकांचा औरंगाबाद ते मुंबई पायी प्रवास ABP Majha
Continues below advertisement
तब्बल 17 दिवसांचा प्रवास करून औरंगाबाद येथून शिवसेना तालुका अध्यक्ष राजू जैस्वाल व काही शिवसैनिक चालत मातोश्री वर दाखल झाले आहेत.आपल्या विभागातील आणि राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तसेच महाविकास आघाडी कायमस्वरूपी रहावी म्हणून त्यांनी ही पदयात्रा काढली होती.यात त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या सारख्या नेत्यांची भेट घेतली असून आता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रतीक्षेत आहेत.या साठी ते वर्षा बंगल्याबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत बसले आहेत.
Continues below advertisement