Sanjay Raut PC Mumbai : ... तरी भाजपने अत्यंत महत्त्वाचं काश्मीर हे राज्य गमावलं : संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut PC Mumbai : ... तरी भाजपने अत्यंत महत्त्वाचं काश्मीर हे राज्य गमावलं :
काश्मीर हरियाणा निवडणुका पार पडल्या काश्मीरचा निकाल महत्वाचा  370 हटवल्यावर देशात क्रांती होईल.. भाजपचा निवडणूक प्रचारातला भाग होता कलम हटवून त्याचा प्रचार करुन मोदी आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला   हरियाणात इंडिया आघाडी झाली असती त्याचा परिणाम इंडिया आघाडीला झाला असता काँग्रेसला आम्ही एकतफी जिंकू वाटलं.. त्यामुळे इतरांना सोबत घेतलं नाही  कोणी कुणाला मोठा भाऊ समजू नये  हरियाणातील निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही  आम्ही निराश झालेलो नाही काँग्रेसला 9 जागा कमी पडल्या आहेत..   काश्मीरमध्ये इंडिया आघाडीम्हणून लढलो म्हणून जिंकलो.. हरियाणात इंडिया आघाडी नाही बनू शकली सत्तेत भागिदार नको म्हणून काँग्रेस स्वतंत्र लढली   काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भुमिका घ्यावी काँग्रेसने भुमिका घेतली तर बाकीचेही पक्ष भुमिका घेतील  हरियाणा मे हारी हुवी बाजी भाजपने जीत ली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram