Sanjay Raut on Rajyapal Letter: राज्यपालांचा अनादर व्हावा असं कोणतंही कृत्य राज्याकडून झालेलं नाही ABP Majha
Continues below advertisement
राज्यपालांचा अनादर व्हावा असं कोणतंही कृत्य राज्याकडून झालेलं नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणालेत. राज्यपालांवर केंद्रीय गृहमंत्रालयाचा दबाव असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
Continues below advertisement