Rohit Pawar : सर्वोच्च नेतृत्वामध्ये काही एजंट होते, ते एजंट राष्ट्रवादीतून बाहेर पडले- रोख कुणावर
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बंडखोरांवर जळजळीत टीका केलीये. सर्वोच्च नेतृत्वामध्ये काही एजंट होते, ते एजंट राष्ट्रवादीतून बाहेर पडलेत, आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल असं रोहित एका मुलाखतीत म्हणाले. रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र आपला रोख जिल्हा पातळीवरील नेत्यांवर होता, ज्येष्ठ नेत्यांबाबत मी बोललो नाही असं स्पष्टीकरण आता रोहित पवारांनी दिलं आहे.
Tags :
Sharad Pawar MLA Criticism Rohit Pawar Explanation NCP Rebels Top Leadership Agents Number Of MLAs