Devendra Fadnavis : अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही पुरेशा निधीचीही गरज : देवेंद्र फडणवीस

सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयाचं फडणवीसांकडून स्वागत करण्यात आले आहे. अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही पुरेशा निधीचीही गरज  आहे. निर्णय उशिरा घेतला असला तरी योग्य आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola