Devendra Fadnavis : अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही पुरेशा निधीचीही गरज : देवेंद्र फडणवीस
सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयाचं फडणवीसांकडून स्वागत करण्यात आले आहे. अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही पुरेशा निधीचीही गरज आहे. निर्णय उशिरा घेतला असला तरी योग्य आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे.